टोकियो ऑलिंपिकच्या दुसर्यादिवशी भारतासाठी आज आनंदाची बातमी मिळाली एकूण 50 किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानू हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले स्नॅचमध्ये 87 किलो अशी उत्तम कामगिरी नोंदवली तर Jerk मध्ये 115 किलो अशी कामगिरी नोंदवली.
याच गटात चीनच्या होउ झीहुईने सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या विंडी असाहने कास्यपदक जिंकले.
Mirabai Chanu wins SILVER in women's 49kg weightlifting! 🥈🏋️
India have won their FIRST medal at #Tokyo2020 🇮🇳
— Olympic Khel (@OlympicKhel) July 24, 2021
योगायोगाची गोष्ट म्हणजे आज मीराबाईचा चानूचा वाढदिवस आहे शिवाय ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्याच दिवशी एखाद्या पदकावर नाव नोंदवण्याची भारताची ही पहिली आणि ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे