वेलिंग्टन : भारत-न्यूझीलंड दरम्यानचा चौथा टी-२० सामना टाय झाला आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरव्दारे लागणार आहे.
Match tied, it's another Super Over! https://t.co/lt1RNQDnpZ
— ICC (@ICC) January 31, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत ७ बाद १६५ धावा केल्या. त्यामुळे हा सामना टाय झाल्याने सामन्याचा निकाल सुपर ओव्हर व्दारे लागणार आहे.