Maharashtra : करोना काळातील पॅरोलवरील 350 कैदी फरार

मुंबई – राज्यात करोना महामारीच्या काळात 4,253 कैद्यांना विशेष पॅरोल देऊन घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा कारागृहात बोलावले असता त्यापैकी सुमारे 400 कैद्य परतले नाहीत. आता त्यातील 18 जणांना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्यापही सुमारे 350 कैदी फरार आहेत. आता त्यांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस सहआयुक्त … Continue reading Maharashtra : करोना काळातील पॅरोलवरील 350 कैदी फरार