नवी दिल्ली: एटीएम हाक करून वारंवार होणाऱ्या फसवणुकी थांबवण्यासाठी आता एटीएम वरून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर मर्यादा घालण्यात येण्याची शकता आहे. या संदर्भात स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने शिफारशी सुचविल्या आहेत.
या शिफाराशी लागू झाल्यास एटीएम मधील दोन व्यवहारांनमध्ये किमान ६ ते १२ तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आता एटीएम मधून पैसे काढताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.