मुंबई- महागाई आणि युद्धामुळे जागतिक परिस्थिती अत्यंत खराब आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. अशा परिस्थितीतही भारत सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीच्या आयपीओची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
एलआयसीने गुंतवणूकदारांसाठी जेवढे शहर उपलब्ध केले होते त्याच्या साधारणपणे तीन पट मागणी आली होती. आता नियमाप्रमाणे शेअरचे वितरण करण्यात आले आहे आणि शेअरची विक्री किंमत 949 रुपये प्रति शहर असे ठरविण्यात आले आहे मात्र या अगोदरच जाहीर केलेल्या सुट्टी प्रमाणे पॉलिसी धारकांना हा शहर 889 रुपयांना तर किरकोळ गुंतवणूकदारांना 904 रुपयांना मिळणार आहे.
केंद्र सरकारने एलआयसी मधील आपले साडेतीन टक्के भागभांडवल या आयपीएस साठी उपलब्ध केले होते व मधून केंद्र सरकारला 20 557 कोटी रुपये मिळाले आहेत याय पिवला देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदाराने किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेत जास्त भाग घेतला नाही.
अमेरिकेतील अभ्यासू दरवाढीमुळे या गुंतवणूकदारांना भारतातील रुपयाच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक सध्याच्या परिस्थितीत परवडत नाही मात्र परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार एलआयसी मधील शेअरची खरेदी करू शकतात असे समजले जाते सुरुवातीला केंद्रसरकार साठी पाच टक्के शेअर करणार होते.
यातून केंद्र सरकारला 60 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले त्याचबरोबर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढ करण्यात आले त्यानंतर भारत सरकारने पाच टक्के ऐवजी फक्त ती साडेतीन टक्के शहर विक्रीसाठी उपलब्ध केले होते दरम्यानच्या काळामध्ये या पिवला हरकत घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती मत्र न्यायालयाने ही प्रक्रिया थांबविण्यास नकार दिला होता