कर्नाटक सरकारचा आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरु – अजित पवार
नागपूर : महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. पवार पुढे म्हणाले की, महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील 30 गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची … Continue reading कर्नाटक सरकारचा आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरु – अजित पवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed