पुणे – राज्यातील 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला असून सरकारच डोक ठिकाणावर आहे का असा सवाल उपस्थित आहे.