Mumbai Indians : “तर हा वाद…”, हार्दिकला कर्णधार बनवण्यावर रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
Ravi Shastri on Hardik Pandya captaincy – हार्दिक पंडय़ाला कर्णधार करून मुंबई इंडियन्सने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. कर्णधारपदाचा निर्णय घेण्यापूर्वी संघाने संवादात स्पष्टता राखली असती, तर हा वाद टाळता आला असता, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले आहे. चाहत्यांना कर्णधारपदातील बदल पचनी पडलेला नाही. या वादात पंडय़ाने शांत राहावे. दमदार कामगिरी … Continue reading Mumbai Indians : “तर हा वाद…”, हार्दिकला कर्णधार बनवण्यावर रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed