हॅमिल्टन : भारत-न्यूझीलंड दरम्यानचा तिसरा टी-२० सामना टाय झाला आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरव्दारे लागणार आहे.
Match tied! We're going to a Super Over! 🤯 https://t.co/gwwx8JDckl
— ICC (@ICC) January 29, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या. त्यामुळे हा सामना टाय झाल्याने सामन्याचा निकाल सुपर ओव्हर व्दारे लागणार आहे.