विशाखापट्टणम – यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (गुरुवार) येथे पहिल्या सामन्याने सुरुवात होत आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत झाल्यानंतर हो दोन संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे राहात आहेत. भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे नवोदितांसाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहिला टी-20 … Continue reading #INDvAUS T20 Series : नव्या गुणवत्तेची आजपासून परीक्षा; भारत Vs ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रंगणार पहिला टी-20 सामना…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed