सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : ‘भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया … Continue reading सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली – उपमुख्यमंत्री फडणवीस