Bageshwar Dham : भारत लवकरच हिंदूराष्ट्र बनणार; धीरेंद्र शास्त्रींनी केला दावा, म्हणाले”परदेशी लोकांनाही..”

छतरपूर (मध्य प्रदेश) :– भारत लवकरच हिंदूराष्ट्र बनणार असल्याचा दावा बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे स्वयंभू धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले,आज आमच्या कार्यक्रमात परदेशी किनाऱ्यावरील लोकही जमले होते. ते ख्रिस्ती धर्माचे पालन करतात पण सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. याचा अर्थ असा आहे की परदेशी लोकांनाही असा भारत … Continue reading Bageshwar Dham : भारत लवकरच हिंदूराष्ट्र बनणार; धीरेंद्र शास्त्रींनी केला दावा, म्हणाले”परदेशी लोकांनाही..”