भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारत टी -२० मालिका आपल्या नावे करणार आहे. धर्मशाला येथील पहिला टी -२० सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताने मोहालीतील दुसरा सामना सात गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Toss news – #TeamIndia win the toss and elect to bat first. Team unchanged from the previous T20I #INDvSA @Paytm pic.twitter.com/pHcdFrttnP
— BCCI (@BCCI) September 22, 2019