नवी दिल्ली – जागतिक पातळीवरील नावीन्य निर्देशांकात भारताने पाच स्थानांची झेप घेतली आहे. आज जाहीर झालेल्या नव्या अहवालानुसार भारत 2019 मध्ये जागतिक नावीन्य निर्देशांकात 52 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
India positioned at rank 52 in Global Innovation Index (GII) 2019, rising by 5 positions in a year. India was ranked 57th in GII 2018. pic.twitter.com/BA3VWGdvNy
— ANI (@ANI) July 24, 2019
दरम्यान, 2016 मध्ये जागतिक नावीन्य निर्देशांकात भारत 66 व्या, 2017 मध्ये 60व्या, तर 2018 मध्ये 57 व्या क्रमांकावर होता.