IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…

Ravichandran Ashwin | टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवी अश्विनने राजकोट कसोटीत इतिहास रचला आहे. वास्तविक, रवी अश्विनने कसोटीत 500 बळींचा आकडा गाठला आहे. रवी अश्विनने 98 सामन्यात 500 बळी घेण्याचा पराक्रम केला. भारतीय ऑफस्पिनरने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी प्रकारात ही कामगिरी केली. अशाप्रकारे रवी अश्विन कसोटीत 500 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज … Continue reading IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…