IND vs ENG 3rd Test Day 2 : फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या धावफलकावर होत्या बिनबाद 5 धावा..! जाणून घ्या, ‘या’ मागचं कारण….

IND vs ENG 3rd Test Day 2  (Rajkot Test) : राजकोट कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच त्यांची बिनबाद 5 ही धावसंख्या होती. यामुळे चाहत्यांना चांगलेच आश्चर्य वाटले. इंग्लंडचा डाव 5/0 च्या स्कोअरने का सुरू झाला? यावर आयसीसीचे काय नियम आहेत? खरं तर; रवी अश्विनची एक चूक भारतीय … Continue reading IND vs ENG 3rd Test Day 2 : फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या धावफलकावर होत्या बिनबाद 5 धावा..! जाणून घ्या, ‘या’ मागचं कारण….