#INDvsBAN | उमेश, अश्विनची जबरदस्त गोलंदाजी; बांगलादेश २२७ धावांत गारद तर भारत…

ढाका – भारत आणि बांगलादेश ( IND vs BAN ) यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामान्यांच्या सुरवातीला बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला संधी देण्यात आली. पहिल्यांदा गोलंदाजी करताना टीम इंडियाने बांगलादेश संघावर चांगले वर्चस्व गाजवले. त्यामुळे यजमान संघ अवघ्या … Continue reading #INDvsBAN | उमेश, अश्विनची जबरदस्त गोलंदाजी; बांगलादेश २२७ धावांत गारद तर भारत…