IND vs AUS 4TH T20 : टीम इंडियानं चौथ्या सामन्यासह मालिका घातली खिशात; ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी केला पराभव…

India vs Australia 4Th T20 Match Results : टीम इंडियाने रायपूर टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खिशात घातली आहे . प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी टीम इंडियाच्या … Continue reading IND vs AUS 4TH T20 : टीम इंडियानं चौथ्या सामन्यासह मालिका घातली खिशात; ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी केला पराभव…