IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे

Five Reason Why India Lost 3rd T20I Against Australia : भारतीय संघाला तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत एकूण 222 धावा फलकावर लावल्या आणि तरीही सामना गमावला. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104* धावा करून भारताचा विजय हिरावून घेतला. याशिवाय या सामन्यात भारताच्या पराभवाची इतरही … Continue reading IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे