अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही … Continue reading अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed