“पुढील विश्वकरंडक स्पर्धा जिंकायची असेल तर वरिष्ठांना…” वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं परखड मत

नवी दिल्ली – भारताला पुढील विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकायची असेल तर आतापासूनच त्याची योजना तयार केली गेली पाहीजे व त्यासाठी जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संघात स्थान दिले पाहीजे, असे परखड मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्‍त केले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली जेव्हा भारतीय संघाने टी-20 विश्‍वकरंडक जिंकला होता त्यावेळी संघात जवळपास … Continue reading “पुढील विश्वकरंडक स्पर्धा जिंकायची असेल तर वरिष्ठांना…” वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं परखड मत