नारायणगाव -पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 50 लाखांची आर्थिक मदत देऊन शहीद म्हणून सन्मानित करण्यात यावे.
अशी मागणी पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुल परदेशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भविष्यात अशा घटनांबद्दल राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायची गरज आहे.