नवी दिल्ली: आचार संहितेच्या उल्लंघन केल्याप्रकरणी राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह हे अडचणीत आले आहेत. कल्याण सिंह यांनी २३ मार्च अलिगढ मध्ये नरेंद्र मोदींचे समर्थन करत. नरेंद्र मोदी देशाची गरज असून त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निवडणून देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यामुळे कल्याण सिंह यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, कल्याण सिंह यांनी आचार संहितेच्या उल्लंघन केले असून त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतीकडे दिला असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच राष्ट्रपतींनी हा रिपोर्ट गृहमंत्र्यांकडे पाठवला आहे.
Rajasthan Governor Kalyan Singh in Aligarh, UP on 23rd March: We all are BJP workers and we want the BJP to emerge victorious. We want that once again Modi ji should become the PM. It is important for the country. pic.twitter.com/sJEzLqGIO2
— ANI (@ANI) March 25, 2019