समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक – राज्यपाल कोश्यारी
मुंबई : एकीकडे समाज सुशिक्षित होत आहे, शिक्षणाचा स्तर वाढत आहे. मात्र दुसरीकडे मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे. हा मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारांना महत्त्व दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१०) राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत … Continue reading समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक – राज्यपाल कोश्यारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed