Kiren Rijiju | न्यायाधीशांची नियुक्‍ती करणे सरकारचे काम – कायदामंत्री रिजीजू

नवी दिल्ली – न्यायाधीश त्यांचा अर्धा वेळ अन्य न्यायाधीशांच्या नियुक्‍त्या करण्याच्या कामातच व्यस्त असतात. त्याचा परिणाम न्याय देण्याच्या त्यांच्या मुख्य कामावर होतो, असे मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी व्यक्‍त केले आहे. देशाच्या घटनेनुसार न्यायाधीशांची नियुक्‍ती करण्याचे काम सरकारचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या प्रकारे न्यायाधीशांची … Continue reading Kiren Rijiju | न्यायाधीशांची नियुक्‍ती करणे सरकारचे काम – कायदामंत्री रिजीजू