पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आज सकाळी अल्कॅान सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीच्या बाजूला झोपड्या करून राहणाऱ्या १५ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेतील सर्व मृत बिहार राज्यातील कटिहार येथील रहिवासी होते.
Bihar CM Nitish Kumar expresses condolences on the death of 15 people, hailing from Katihar, in the #PuneWallCollapse incident. He has announced ex-gratia Rs 2 Lakh each to the next of the kin of the deceased and a compensation of Rs 50,000 to the injured. (file pic) pic.twitter.com/IGA68UGWm9
— ANI (@ANI) June 29, 2019
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री ‘नितीश कुमार’ यांनी या घटनेची गंभीर दखल असून, घटनेतील मृत्यूतांना आणि जखमींना बिहार सरकारतर्फे मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केली आहे.