Bihar : ‘दारूबंदी’च्या निर्णयाच्या फेरविचाराची BJP नेत्यांचीच मागणी

नवी दिल्ली :– केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासह बिहार भाजपच्या नेत्यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यातील दारूबंदी धोरणाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. बनावट दारूच्या बेकायदेशीर विक्रीमुळे वारंवार मृत्यू होतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दारूबंदीच्या धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे असे अनेक भाजप नेत्यांनी म्हटले आहे. गिरीराज सिंह यांनी संसदेबाहेर … Continue reading Bihar : ‘दारूबंदी’च्या निर्णयाच्या फेरविचाराची BJP नेत्यांचीच मागणी