नवी दिल्ली – कॉंग्रेस 1948 पूर्वीचा अजेंडा घेऊन 2019 च्या निवडणुकीत चालला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे मतदार दुर्लक्ष करीत आहेत, अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
जेटली म्हणाले की, राहुल गांधीना निवडणुकीत हार दिसत असून ते निराश झाले आहेत. कारण राफेल करारावरील खोटा प्रचार उघड झाला आहे.