Maharashtra : कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले “शेतकरी आत्महत्या हा नवा प्रकार नाही; महाराष्ट्रात अशा घटना.. “

औरंगाबाद – शेतकरी आत्महत्या ही नवी समस्या किंवा नवा प्रकार नाही आणि महाराष्ट्रात अशा घटना अनेक वर्षांपासून घडत आहेत असे काहीसे बेफिकीरीचे विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. (Farmers ending their lives is not new issue: Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) अलीकडेच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येबाबत पत्रकारांनी त्यांना … Continue reading Maharashtra : कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले “शेतकरी आत्महत्या हा नवा प्रकार नाही; महाराष्ट्रात अशा घटना.. “