“वाहन उद्योगातील मंदीला वाहनांवरील अधिक जीएसटी त्याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागावरील जास्त आयात शुल्क जबाबदार आहे. वाहनावरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आयात शुल्क कमी केल्यास लक्झरी कार कंपन्या भारतात कार निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.
-रोहित सुरी, व्यवस्थापकीय संचालक, जेएलआर इंडिया