“आर्थिक शिस्त पाळण्याबरोबरच अर्थसंकल्पात बऱ्याच नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. घर बांधणी, इलेक्ट्रिक वाहन, पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे.
-आशिष कुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई शेअरबाजार