Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये; फडणवीसांचा राहुल गांधींना थेट इशारा

भावनगर :– कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण कॉंग्रेसला आता लक्षात आले की भारताची जनता नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचे असेल तर देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवे, तसे केले नाही तर देशात कॉंग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत … Continue reading Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये; फडणवीसांचा राहुल गांधींना थेट इशारा