‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करणार – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई – आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील केशरी शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. #विधानसभाप्रश्नोत्तरे आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. प्रति माह प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रक्कम बँक खात्यात जमा केली … Continue reading ‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करणार – मंत्री रवींद्र चव्हाण