Electricity Bill Issue : वीज बिलाच्या मुद्द्यावर फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले “त्यांना बोलण्याचा…”

मुंबई – करोनाच्या काळापुरते मध्य प्रदेशने वीज बिल स्थगित आणि माफ केले होते. तेच पॅटर्न करोना करीता आणा असे सांगितले होते. पण तेव्हाचे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार इतके निर्दयी होते की, त्यांनी करोना काळात एका नव्या पैशाची सूट शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मविआच्या सरकारने त्या काळात इतके कनेक्‍शन कट … Continue reading Electricity Bill Issue : वीज बिलाच्या मुद्द्यावर फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले “त्यांना बोलण्याचा…”