#CWC2023 #INDvAUS Final : “आणखी किती दिवस दुःख…” पराभवानंतर 3 दिवसांनी कुलदीपनं व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातील पराभवातून सावरू शकलेले नाहीत. सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाला विजेतेपदाच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि अंतिम फेरीत 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे क्रिकेट चाहते तसेच संपूर्ण भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ कमालीचा निराश झाला … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : “आणखी किती दिवस दुःख…” पराभवानंतर 3 दिवसांनी कुलदीपनं व्यक्त केल्या भावना