क्रिकेट कॉर्नर : फलंदाजीत तंत्रशुद्धता येणार का ?

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. या दोन संघांतील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्या असून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटीही पार पडली आहे. ही कसोटी भारतीय संघाने एक डाव आणि 32 धावांनी गमावली असून आता आजपासून (बुधवार) सुरु होत असलेली कसोटी जिंकत मालिका बरोबरीत ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहील. मात्र, त्यासाठी भारतीय फलंदाजीत तंत्रशुद्धता येणे गरजेचे … Continue reading क्रिकेट कॉर्नर : फलंदाजीत तंत्रशुद्धता येणार का ?