Bharat Jodo | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पुर्ण

बल्लारी – राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो ( Bharat Jodo ) यात्रेचा एक हजार किमीचा टप्पा आज पुर्ण झाला. एकूण ही यात्रा सुमारे साडे तीन हजार किमीची आहे. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे शनिवारी या जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये राहुल गांधी आणि इतर नेत्यांसोबत सामील झाले. … Continue reading Bharat Jodo | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पुर्ण