“एकटी कॉंग्रेस मोदींना टक्कर देऊ शकत नाही,विरोधकांची…” – के. सी. वेणुगोपाल

नवी दिल्ली – भाजपच्या विरोधात पडणारी मते फुटू नयेत यासाठी विरोधी पक्षांची एकजूट हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. आता कॉंग्रेसलाही विरोधी ऐक्‍याची काळजी वाटत आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक प्रसंगी सद्यस्थितीबद्दल सांगितले आहे की, कॉंग्रेस एकटी या सरकारचा सामना करू शकत नाही. कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत लढेल; पण या लढाईसाठी विरोधकांची एकजूट हवी, … Continue reading “एकटी कॉंग्रेस मोदींना टक्कर देऊ शकत नाही,विरोधकांची…” – के. सी. वेणुगोपाल