पुणे – छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना नख लागू देणार नसल्याच वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केल आहे.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की गड किल्याचे संवर्धन भाजपनेच केले आहे. ज्याप्रमाणे रायगडाचा विकास केला. त्याचप्रमाणे इतर किल्ल्यांचा विकास करणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितल.