मुंबई – संपूर्ण जगाला अहिंसा आणि सत्य हे दोन महामंत्र देणारे महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis takes part in ‘Swacchhta Abhiyaan (cleanliness drive),’ at Sion-Koliwada in Mumbai. #GandhiJayanti pic.twitter.com/NDWPpCWg39
— ANI (@ANI) October 2, 2019
दरम्यान, गांधी जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. मुंबईतील सायन कोळीवाडा इथं जाऊन ते साफ सफाई मोहिमेत सहभागी झाले. भाजपचे वडाळा मतदारसंघातील उमेदवार कालिदास कोळंबकरही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.