Maharashtra-Karnataka : सीमा वादावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “मुख्यमंत्री शिंदे अंतिम…”

मुंबई :– महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या संबंधात समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या मंत्र्यांनी कर्नाटकातील वादग्रस्त भागाला भेट द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्राचे दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे सहा डिसेंबरला बेळगावला भेट देणार होते. परंतु त्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्याची गरजही … Continue reading Maharashtra-Karnataka : सीमा वादावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “मुख्यमंत्री शिंदे अंतिम…”