Lakhimpur violence case : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याप्रकरणी आशिष मिश्रावर हत्येचा खटला चालणार

नवी दिल्ली :– गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी लखीमपूर खेरी (Lakhimpur violence case) येथे निदर्शने केली होती. त्यावेळी निदर्शक शेतकऱ्यांवर कार चालवून चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरोधात आता हत्येचा खटला चालवला जाणार आहे. लखीमपूर येथील न्यायालयाने आज मिश्रा … Continue reading Lakhimpur violence case : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याप्रकरणी आशिष मिश्रावर हत्येचा खटला चालणार