चंद्रपूर : जिल्ह्यात सन 2022 या वर्षात वाघांच्या हल्ल्यात 53 जण ठार
मुंबई – महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 2022 मध्ये 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली. याच काळात विविध घटनांमध्ये 14 वाघांचा मृत्यू झाल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. कॉंग्रेस आमदार बंटी भांगडिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वाघांच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू झाला, तर बिबट्याच्या हल्ल्यात इतर … Continue reading चंद्रपूर : जिल्ह्यात सन 2022 या वर्षात वाघांच्या हल्ल्यात 53 जण ठार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed