पुणे : CAA, NRC बाबत देशात तीव्र संताप दिसून येत आहे. देशातील अनेक भागात हिंसाचासर होत आहे .त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे असे वक्तव शरद पवार यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
मोदी सरकारने जो कायदा केला तो अफगाणिस्तान, पाकिस्तान बांगलादेशातून आलेल्या लोकांसंबंधी हा कायदा आहे. एका विशिष्ट समूहाला डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा करण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. देश आर्थिक संकटतात असूनसुद्धा हा कायदा पुढे आणला जात आहे. या कायद्यांमुळे गरीब लोकांवर अन्याय होतो आहे.
NCP Chief Sharad Pawar: We will ask Maharashtra Chief Minister to form special investigation team (SIT) to properly investigate Bhima Koregaon case. pic.twitter.com/TFvCZOKS7c
— ANI (@ANI) December 21, 2019
देशातील आठ राज्यांनी हा कायदा लागू ना करण्याची भूमीला घेतली असल्याचे ते म्हणाले.