नवी दिल्ली :अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही मिनिटांतच अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपले पाचव बजेट सादर केले. संसेदत अर्थमंत्र्यांनी अमृतकाळातील हे पहिले बजेट असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या अर्थ संकल्पातुन काही वस्तू महाग तर काही वस्तूंच्या किंमती घटल्या असल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊ काय महाग आणि काय स्वस्त होणार….
काय झाले स्वस्त?
* एलईडी टेलिव्हिजन
* इलेक्ट्रिक वाहने
* बायो गॅसशी संबंधित गोष्टी
* खेळणी, सायकल
* सीमाशुल्क 13 टक्के करण्यात
* बॅटरीवरील आयात शुल्क कापले
* मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स स्वस्त
काय झाले महाग?
– परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू
-सोने आणि प्लॅटिनमचे दागिने
– स्वयंपाकघर चिमणी महाग
– सिगारेट महागणार
– चांदीची भांडी
–