नवी दिल्ली – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विविध राज्यांमध्ये पक्षाला मिळणारे यशापयश पक्षांतर्गत परिस्थितीवर परिणाम करणारे ठररम्यान यासाठी सर्वच पक्षांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे.णार आहे. भाजपला मधील निवडणुकांनंतर तिसऱ्या आघाडीची दिशाही निश्चित होऊ शकते.
Sometimes I try to understand, what’s the truth? What is right & wrong? And I get reply Nothing. Every Indian knows that Indians were under Britishers. #RSS refused to fight for freedom. Sardar Patel banned #RSS. But today RSS people are #Deshbhakts and all others are #Deshdrohi
— KRK (@kamaalrkhan) March 31, 2021
निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे. या निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. यामध्ये आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही रा. स्व. संघावर निशाणा साधला आहे. देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही बनले आहेत, असा आरोप या अभिनेत्याने केला आहे.
काय म्हणाला अभिनेता के . आर. के.
‘कित्येकदा मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो मात्र, काय बरोबर आणि चुकीचे आहे? याच उत्तर मिळत नाही. भारतीय ब्रिटिशांच्या अधीन होते हे प्रत्येक भारतीयांना ठाऊक असून, आरएसएसने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास नकार दिला. सरदार पटेल यांनी #आरएसएसवर बंदी घातली. पण आज आरएसएसचे लोक #देशभक्त आहेत आणि इतर सर्व # देशद्रोही आहेत’ काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीही RSS ला यापुढे आता संघ परिवार म्हणणार नाही.’