दिल्ली : भाजपची शिवसेनेला मुख्यमंत्री पद न देणे हि सर्वात मोठी भाजपची चूक होती असे सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले. शिवसेना भाजपचा मित्र आहे त्यांना मुख्यमंत्री पद द्यायला हेवे होते असा घरचा आहेर सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आहे.
राज्यात शिवसेनेने महाआघाडी सोबत घरोबा केल्याने भाजपला मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही. भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द पळाला नसल्याचा आरोप शिवसेनेनं भाजपवर केला होता. महाआघाडीने पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेला राज्यात मुख्यामंत्री मिळाले आहे.
दरम्यान भाजप खासदा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे .