पुणे : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होण्यातही प्रशासनाची उदीसीनता दिसून येते. असं म्हणत मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ