Rajasthan : …त्यामुळे भाजप पक्ष प्रचंड अस्वस्थ झालाय – सचिन पायलट

जयपूर :– राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रचंड यशस्वी झाली असून या यात्रेमुळे भारतीय जनता पार्टी अस्वस्थ झाली असल्याचा दावा कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला आहे. एका इंग्रजी वाहिनीशी याबाबत बोलताना पायलट म्हणाले की, कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या यात्रेने अनेक राज्यांचा प्रवास करत आता राजस्थामध्ये प्रवेश केला असून … Continue reading Rajasthan : …त्यामुळे भाजप पक्ष प्रचंड अस्वस्थ झालाय – सचिन पायलट