पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भातसर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान, महत्वाचे आदेश दिले आहेत.राज्यातील महापालिका निवडणूका या आता पावसाळ्यानंतर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आजच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने जिथे पावसाची अडचण नाही तिथे निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता मराठवाडा आणि विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या भागात पावसामुळे अडचणी ठरु शकतात, अशा भागातील निवडणुकांचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच….
निवडणुकीबाबत ‘सुप्रीम’ निर्णयाकडे लक्ष